लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
लंडन: भारत आणि ब्राझीलमध्ये
करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. मागील आठवड्यात मागील आठवड्यात भारतातील
करोना बळींच्या संख्येने दोन लाखांचा आकडा ओलांडला. तर, ब्राझीलने
चार लाखांचा आकडा ओलांडला. भारत आणि ब्राझीलमधील परिस्थिती चिघळत असल्याची स्थिती
आहे. या दोन्हा देशांतील राजकीय नेतृत्व अपयशी ठरले असून त्यांनी तज्ज्ञांकडे
दुर्लक्ष केले. त्याची किंमत मोजावी लागत असल्याचा आरोप प्रसिद्ध वैद्यकीय
नियतकालिक 'जर्नल'ने आपल्या संपादकीयात
केला आहे. या दोन्ही देशातील करोना संकट हे राजकीय अपयशामुळे आलेले संकट असल्याचे
म्हटले आहे.
शास्त्रज्ञांकडे
केले दुर्लक्ष
'नेचर'ने
म्हटले की, भारत आणि ब्राझीलमधील राजकीय नेतृत्व अपशी झाले
अथवा त्यांनी शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले असावे. त्याच्या
परिणामी लाखो लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम झाला आहे. ब्राझीलचे राष्ट्रपली
बोल्सनारो यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहो. बोल्सनारो यांनी करोनाच्या
आजाराला एक किरकोळ ताप असल्याचे म्हटले. त्यांनी मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग
सारख्या वैज्ञानिक सल्ल्यालादेखील मान्य करण्यास नकार दिला. न
भारतावरही टीका
0 टिप्पण्या