Ticker

6/Breaking/ticker-posts

टीम इंडियासमोर विजयासाठी 407 धावांचं आव्हान

 






ऑस्ट्रेलियाने
406 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला असून विजयासाठी टीम इंडियासमोर 407 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतीय डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली आहे.

चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या बदल्यात 312 धावांची मजल मारली आहे आणि 406 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केला असून टीम इंडियासमोर विजयासाठी 407 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या